कोल्हापूर जिल्हा परिसरात व धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग बंद झाले होते, परंतु आता गेले तीन दिवस पाउसाने विश्रांती घेतल्याने सर्व मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिसरात व धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग बंद झाले होते, परंतु आता गेले तीन दिवस पाउसाने विश्रांती घेतल्याने सर्व मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे.
Post a Comment
0 Comments